१९०५ ... हे वर्ष बंगालच्या फाळणीचे. त्याचप्रमाणे वन्दे मातरम् या शब्दांच्या मंत्रत्वप्राप्तीचे. या फाळणीमुळे भारतीयांमध्ये एकजुटीची भावना निर्माण झाली. एकीचे बळ शत्रूला नमविते याची जाणीव झाली. आणि मग... एक चॆतन्यमय लहर निर्माण झाली.