भारतीयांना महान स्वप्न पहायला लावणारी,अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारी त्यांची जीवनगाथा आहे.या पुस्तकाची सुधारित आवृत्ती त्यांच्या कार्यकर्तुत्वास समर्पित.