श्री ज्ञानेश्वरी हा एक अलौकिक ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेच्या 700 श्लोकांवर प्राकृत भाषेत 9000 ओव्यांचे भाष्य लिहिले