जयवंत दळवींच्या साहित्याबद्द्ल, त्यांच्याबद्दल कुतुल वाढवणार त्यांच लेखन कुठेकुठे विखुरले आहे. जे आजतागायत संग्रहित झालेले नाही. असे काही महत्वाचे लेखन प्रथमच ह्या ’बाकी शिल्लक’ संग्रहात प्रकाशित होत आहे.