पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोणे एके काळी दिल्लीच्या जुलमी सत्ताधीशांच्या घोडयांच्या टापा ऐकून भेदणा-या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संजीवनी दिली.