मोगल इतिहासकारांच्या पक्षपाती आणि विषारी लिखाणानं ज्याची उज्वल कीर्ती कलंकित झाली तो अखेरचा हिंदू सम्राट हेमू उर्फ हेमचंद विक्रमादित्य याच्या वास्तव जीवनाचा वेध घेणारी ऎतिहासिक कादंबरी.