सद्य राजकीय-सामाजिक स्थिती म्हणजे विसंगतीचे भेंडोळे आहे. ह्या भेंडोळ्यात सारी नीतीमत्ता गुंडाळून ठेवलेली आहे. ही स्थिती कोणाही विचारवंताला विचारात पाडणारी आहे. यादवांसारख्या विचारवंत लेखनाला तोवर कोरडे ओढावेसे वाटणे साहजिकच.