जगभरातील सामान्यापासून असामान्यापर्यंत छाप सोडणा-या, प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या, योध्दा संन्यासी म्हणून ओळखल्या जाणा-या स्वामी विवेकानंद यांनी या संदर्भात काही विचार केला होता का? त्याचाच वेध घेण्याचा हा प्रयत्न.