ज्ञान हा शिक्षणाचा आत्मा असेल; आणि शिक्षण देशाचा मूलाधार असेल; तर ज्ञान आणि शिक्षणाच्या दुरावस्थेविषयी देशाने अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.