कुणी नेता असो अगर नसो,हे माझे राज्य आहे,ते मला टिकवलेच पाहिजे,या जिद्दीने जनता मध्ययुगीन भारताच्या इतिहासात फक्त एकदाच लढली-ती या शिवाजीच्या राज्यासाठी...!