49 वर्षाच आयुष्यात 18 ग्रथं लिहीणारे व अवघ्या 15 वर्षाच्या कालावधीत 1968 ग्रथांवर परिक्षणे लिहीणारे महाअहोपाध्याय साहित्याचार्य कै.बाळाशास्त्री हरदास हे विसाव्या शतकातील एव अलौकिक व्यक्तिमत्व.