ओवीगीतांची बोली, प्रेदशानुसार आंतरिक ताण, त्या त्या काळच्या परिस्थितीचा या गीतांवर झालेला परिणाम अशा पद्धतीने लोकगीतांची मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तानाजी पाटील यांनी येथे सप्रमाण मांडणी केली आहे.