अनेक ज्ञानशाखांना स्पर्श करणारा आणि संशोधनाची नवी पायवाट करणारा, तटस्थपणे जातिनिरपेक्ष लेखन करणारा ग्रंथ. या ग्रंथात सांस्कृतिक दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण व साहित्यकारण यांचा वेध घेतला आहे.