“स्वराज माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच,’ असा उद्घोष दिला बाल गंगाधर टिळक यांनी. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. मुळापासूनच राष्ट्रवादी असलेल्या टिळकांचा ठाम विश्वास होता की आधुनिक शिक्षण लोकांमध्ये देशभक्ती आणि आत्मसन्मान वाढवेल. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांमुळे आणि लेखनामुळे टिळक अनेक वेळा तुरुंगात गेले. पण यामुळे त्यांचा उत्साह किंवा परकीय राज्याच्या वर्चस्वापासून मातृभूमीला मुक्त करण्याची इच्छा कमी झाली नाही.
लेखक. इंदू जे. टिळक
प्रकाशक. बेस्टसेलर बुक्स
